कर्जत-खालापूर मतदारसंघातील प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा प्रथमेश कुडेकर | कर्जत: कर्जत-खालापूर मतदारसंघातील औद्योगिक शांतता, स्थानिक युवकांच्या रोजगाराच्या संधी आणि परिसराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच... Read more
शारदा मंदिर शाळेत चित्रकला व रंगभरण कार्यशाळा ‘माय बाप्पा फेस्टिवल’ने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला दिले व्यासपीठ रायगडचे वादळ न्यूज नेटवर्क | कर्जत: गणेशोत्सवाच्या उत्साहाला विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड देत कर्जत येथील शारदा मंदिर इंग्लि... Read more
“भरतशेठ गोगावले यांची पालकमंत्रीपदी निवड हा विजय शिवसेनेचा, भगव्याचा आणि रायगडच्या स्वाभिमानाचा” – आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रथमेश कुडेकर | कर्जत: रायगड जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री तथा नामदार भरतशेठ गोगावले यांचा भव्य नागरी सत्क... Read more
छताचा स्लॅब कोसळून रुग्ण जखमी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संतापाचा स्फोट ओमकार नागावकर | अलिबाग: जिथे रुग्ण जीव वाचवण्यासाठी दाखल होतात, त्याच जिल्हा सामान्य रुग्णालयात आता स्वतःचा जीव वाचवण्याची वेळ रुग्णांवर आली आहे का? पहाटे उपचार सुरू असताना... Read more
अपीलनंतर ₹12.52 लाखांची नोंद कशी? पंचनामा, मोजमाप, रॉयल्टी व कागदपत्रांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी नरेश जाधव | कर्जत: मौजे बारणे (ता. कर्जत, जि. रायगड) येथील सर्व्हे क्रमांक 13/2 व 13/3 मधील माती भराव प्रकरणातील दंडाच्या रकमेत मोठी तफावत असल्याच... Read more
वंजारवाडी नदी पुलाच्या अलिकडे जीवघेणे खड्डे एखादा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? वाहनधारकांचा संतप्त सवाल नरेश जाधव | कर्जत: देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा गवगवा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहिल्... Read more
रोहिणी कट्टी यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त विजयकुमार कट्टी एखादी व्यक्ती समाजासाठी काम करते, पर्यावरणासाठी प्रयोग करते, विद्यार्थ्यांना मदत करते किंवा एखाद्या सामाजिक प्रश्नासाठी पुढाकार घेते, तेव्हा आपले लक्ष त्या व्यक्तीकडे जाते. पण त्या का... Read more
दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी, आदिवासी शाळांपासून महिलांच्या आरोग्यापर्यंत निःस्वार्थ सेवेला राष्ट्रीय स्तरावर दाद मोतीराम पादीर | कर्जत: गेली अनेक वर्षे कोणताही गाजावाजा न करता शिक्षण, आरोग्य आणि स... Read more
वंजारवाडी नदी पुलाच्या अलिकडे जीवघेणे खड्डे एखादा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का? वाहनधारकांचा संतप्त सवाल नरेश जाधव | कर्जत: देश विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असल्याचा गवगवा केला जात असला, तरी ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था पाहिल्... Read more
दीपक बोराडे | नेरळ:अँटी करप्शन बोर्ड ट्रस्ट नवी दिल्ली यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील तृतीय राज्यस्तरीय अधिवेशन व गुणगौरव सोहळा रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नेरळ येथे उत्साह पूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. संपूर्ण... Read more